शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: फराळे कारखान्याचा हंगाम बंद झाल्याने तीनशे तरुण बेरोजगार, शेतकऱ्यांनाही बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:15 IST

रायगडचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी फराळ्याच्या फोंड्या माळावर रिलायब शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आणी तालुक्याला हरित क्रांतीला चालना मिळाली.

सुनिल चौगलेआमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यातील फराळे येथील रिलायबल शुगर कारखान्याचा यंदाचा हंगाम बंद झाल्याने तीनशे तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील जवळपास दीड लाख टन ऊस इतर कारखान्यात पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक होणार असून वाहनधारकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कामगार, शेतकरी व वाहनधारक हतबल झाले आहेत.राधानगरी मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या अनास्थामुळे तालुक्यात साखर कारखानाच काय तर कोणताही औद्योगिक प्रकल्प उभारला गेला नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पहायला मिळत आहे. त्यामुळे रोजगारासाठी तरुणाचे जथ्थेच्या जथ्थे कागल व शिरोली एमआयडिसीकडे जातात. रायगडचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी फराळ्याच्या फोंड्या माळावर रिलायब शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आणी तालुक्याला हरित क्रांतीला चालना मिळाली.प्रतिदिन दोन ते अडीच हजार क्रशिंग कपँशिटी असणारा कारखाना प्रत्येक हंगामात दीड दोन लाख गाळप करत होता. आतापर्यंत आठ गळीत हंगाम पुर्ण झाले. यावर्षीचा हंगाम सुरु होण्याची तयारी सुरु असतानाच कारखाना प्रशासनाने अचानक हंगामच बंद केल्याने तीनशे कामगांराच्या नोकरीवरच गंडातर येण्याची भिती आहे. तर तालुक्यातील दीड लाख टन ऊस इतर कारखान्याना परत पाठवताना शेतकऱ्यांची दमछाक होणार आहे. तसेच अनेक वाहन धारकानाही याचा मोठा फटका बसणार आहे.प्रशासनाने त्वरित लक्ष द्याव३०० कामगार तसेच शेतकरी व वाहनधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने याची दखल घेऊन प्रशासनाने कारखाना सुरु होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

आर्थिक अडचण आल्याने हंगाम वेळेत सुरु झालेला नाही हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे - तुषार राणे - कार्यकारी संचालक, साखर कारखाना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने