शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महाराष्ट्राला 'ते' न परवडणारं, जागृत राहून एकमेकांना साथ देऊया; अजित पवारांचं जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 18:35 IST

शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेताना समाजामध्ये जातीय सलोख्याला धक्का लागेल, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेत आहे.

दत्ता पाटीलम्हाकवे : आम्ही निवडणुका संपल्यानंतर राजकारणाला फाटा देऊन सर्व समाजाला जाती-पाती, धर्म पंथांमध्ये अडकून न ठेवता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करण्याची मुभा देतो. माञ, गेल्या आठ महिन्यात सत्तेवर आलेले शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेताना समाजामध्ये जातीय सलोख्याला धक्का लागेल, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेत आहे. हे छञपती शाहू फुले आंबेडकर यासह थोर महापुरुषांच्या महाराष्ट्राला न परवडणारे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी अधिक जागृत राहून एकमेकांना साथ देऊया असा निर्धार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.केनवडे (ता. कागल) येथील १ कोटी रुपयांच्या फ्युच्युरिस्टिक क्लासरूमच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.अजित पवार म्हणाले, राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज, प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतला होता. अद्याप काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. ते सर्वांना मिळेपर्यंत आपले प्रयत्न सुरू राहतील असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.आमदार सतेज पाटील म्हणाले, येणारे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे त्याची सुरुवात कागल तालुक्यातून होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे.आमदार मुश्रीफ म्हणाले, शिक्षकांनी अपडेट होवून मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नेहमीच सतर्क राहावे. प्रास्ताविक माजी सरपंच दत्ता पाटील-केनवडेकर यांनी केले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, आमदार राजेश पाटील, के.पी.पाटील, ए.वाय.पाटील, नविद मुश्रीफ, प्रविण भोसले, मनोज फराकटे, शशिकांत खोत, सरपंच अनुराधा शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे