शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Kolhapur: लग्नानंतर दहा वर्षांनी पूजा चव्हाण यांनी बारावी परीक्षेत मिळवले घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 12:19 IST

कोल्हापूर : एकदा लग्न होऊन अपत्ये झाली की अनेकांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. मात्र, महावीर महाविद्यालयाच्या बी. एम. रोटे ज्युनिअर ...

कोल्हापूर : एकदा लग्न होऊन अपत्ये झाली की अनेकांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. मात्र, महावीर महाविद्यालयाच्या बी. एम. रोटे ज्युनिअर कॉलेजमधील पूजा विठ्ठल चव्हाण यांनी लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी बारावीची परीक्षा देत घवघवीत यश संपादन केले. बारावी कला शाखेत ७८.३३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. जठारवाडी (ता. करवीर) येथील पूजा यांना शिक्षणाची आवड होती. मात्र, दहावीनंतर लग्न झाल्याने त्यांचे पुढील शिक्षणाचे स्वप्न अधुरे राहिले. पुढे दोन अपत्ये झाल्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्यातच त्या प्रिटिंग कंपनीत नोकरीला लागल्या. घर, संसार अन् नोकरी याची सांगड घालताना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, त्यांच्या भावांनी त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. यातूनच त्यांनी पुढे शिक्षण घेत बारावी परीक्षेत मोठे यश संपादन केले. ग्रामीण भागातून आलेल्या या मुलीने संसार व नोकरी सांभाळत मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकाल