शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

खेकड्यांवर ‘३०२’ गुन्हा दाखल करा- ‘तिवरे’ धरण प्रकरणी ‘राष्टवादी युवक’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 15:18 IST

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘तिवरे’ धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ‘३०२’ नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन ‘राष्टÑवादी युवक ...

ठळक मुद्देपोलीस ठाण्याच्या दारात खेकडे घेऊन काही काळ निदर्शने केली.

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘तिवरे’ धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ‘३०२’ नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन ‘राष्टÑवादी युवक कॉँग्रेस’च्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाहूपुरी पोलिसांना निवेदन दिले. पोलीस ठाण्याच्या दारात खेकडे घेऊन काही काळ निदर्शने केली.

‘तिवरे’ धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे शिवसेनेचे मंत्री सांगत आहेत, त्याचा निषेध करत जबाबदार अधिकाºयांसह संबंधित विभागाच्या मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. सरकारच्या दुर्लक्षपणामुळे धरण फुटून २३ जणांचा बळी गेला. या गोष्टीचे गांभीर्य नाहीच, उलट संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहेत. खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे सांगून सरकार अंग काढून घेत आहेत. खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे मंत्री सांगत असतील, तर खेकड्यांवरच ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी युवकच्या पदाधिकाºयांनी केली. पदाधिकाºयांनी मागणीचे निवेदन शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना दिले. यावेळी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सूरज चव्हाण, डॉ. शैलेश मोहिते, आदिल फरास, बाळासाहेब महामूनकर, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, राकेश कामठे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूर