शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

खेकड्यांवर ‘३०२’ गुन्हा दाखल करा- ‘तिवरे’ धरण प्रकरणी ‘राष्टवादी युवक’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 15:18 IST

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘तिवरे’ धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ‘३०२’ नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन ‘राष्टÑवादी युवक ...

ठळक मुद्देपोलीस ठाण्याच्या दारात खेकडे घेऊन काही काळ निदर्शने केली.

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘तिवरे’ धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ‘३०२’ नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन ‘राष्टÑवादी युवक कॉँग्रेस’च्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाहूपुरी पोलिसांना निवेदन दिले. पोलीस ठाण्याच्या दारात खेकडे घेऊन काही काळ निदर्शने केली.

‘तिवरे’ धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे शिवसेनेचे मंत्री सांगत आहेत, त्याचा निषेध करत जबाबदार अधिकाºयांसह संबंधित विभागाच्या मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. सरकारच्या दुर्लक्षपणामुळे धरण फुटून २३ जणांचा बळी गेला. या गोष्टीचे गांभीर्य नाहीच, उलट संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहेत. खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे सांगून सरकार अंग काढून घेत आहेत. खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे मंत्री सांगत असतील, तर खेकड्यांवरच ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी युवकच्या पदाधिकाºयांनी केली. पदाधिकाºयांनी मागणीचे निवेदन शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना दिले. यावेळी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सूरज चव्हाण, डॉ. शैलेश मोहिते, आदिल फरास, बाळासाहेब महामूनकर, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, राकेश कामठे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूर