शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकशाही टिकवणे नव्हे काढून घेण्याची धडपड, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:37 IST

'धार्मिक विद्वेष पेरून सत्ता मिळवायची हेच धोरण आणले जात आहे'

कोल्हापूर : देशाची पहिली मतदार यादी करताना तत्कालीन नेत्यांनी तळागाळातील गरीब, झोपडीतील व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळवून त्याला लोकशाही मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. सध्याचे सरकार मात्र दिलेली लोकशाही काढून घेण्यासाठी धडपडत आहे, या शब्दांत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी सोमवारी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला.श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते धनाजी गुरव लिखित 'लढून मिळवलेली लोकशाही टिकवण्यासाठी' या पुस्तकाचे प्रकाशन शाहू स्मारक भवनात टकले यांच्या हस्ते झाले.निरंजन टकले म्हणाले, देशाची पहिली मतदार यादी करताना पंडित नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांनी तळागाळातील सर्वांत शेवटच्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी नेटाने प्रयत्न केले. त्यासाठी अधिकाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या, पूर्वीच्या धोरणांमध्ये बदल केले. कारण झोपडीतील कष्टकरी, शेवटचा माणूसच लोकशाही टिकवेल यावर त्यांचा विश्वास होता. सध्या मात्र ही लोकशाही काढून घेण्यासाठी धडपड सुरू आहे. धार्मिक विद्वेष पेरून सत्ता मिळवायची हेच धोरण आणले जात आहे.धनाजी गुरव म्हणाले, सध्या सत्याचा आग्रह धरणे गरजेचे आहे. ही तुंबळ लढाई आहे, त्यात मिळेल ते शस्त्र घेऊन लढावे लागेल. हे पुस्तकही या शस्त्राचाच भाग आहे. यावेळी येणाऱ्या निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करणारा ठराव करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdemocracyलोकशाहीCentral Governmentकेंद्र सरकार