शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘गोकुळ’मध्ये चुकीचे करणाऱ्यावर कठोर कारवाई - पालकमंत्री हसन मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 15:59 IST

निनावी पत्राची जोरदार चर्चा, लवकरच सत्तारुढ गटाच्या नेत्यांची बैठक

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचा कारभार दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आमच्यावर सोपवला आहे. संघात काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर कोणालाही माफ करणार नाही. संबधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.‘गोकुळ’ दूध संघात गेल्या दोन महिन्यापासून पशुखाद्य वाहतुकीतील घोटाळा, दूध चोरी तर पशुसंवर्धन विभागातील औषध विभागाबाबतच्या निनावी पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे पडसाद संचालक मंडळाच्या बैठकीतही उमटले असून संबधित वाहतूक संस्थेकडून पैसेही भरून घेतले असले तरी त्याची व्याप्ती मोठी आहे. याबाबत, मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता, जिल्ह्यातील सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून सूत्रे दिली. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. संघातील काही गोष्टी आमच्या कानापर्यंत आल्या असून याबाबत लवकरच सत्तारुढ गटाच्या नेत्यांची बैठक घेऊ. गेल्या तीन वर्षात ‘गोकुळ’ चांगले काम केले आहे. गाय व म्हैस दूध उत्पादनात उच्चांक गाठला असून दूध दरही सर्वाधिक दिला आहे. काही गोष्टी घडल्या असतील तर संबधितांवर कठोर कारवाई केली जाईल.म्हणून विरोधकांच्या पोटात गोळाकोणतेही सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना जाहीर करत नसते. जनतेच्या भल्यासाठी आम्ही योजना सुरू केली असून विरोधकांच्या पोटात गोळा आल्याची टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळHasan Mushrifहसन मुश्रीफ