शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

SSC Result २०२२: कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, ९८.५० टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 18:47 IST

गेल्यावर्षी आठव्या क्रमांकावर असणाऱ्या कोल्हापूर विभागाने यंदा मात्र जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीचा निकाल आज, शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात ९८.५० टक्के निकालासह कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. गेल्यावर्षी आठव्या क्रमांकावर असणाऱ्या कोल्हापूर विभागाने यंदा मात्र जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा समावेश आहे.गेल्यावर्षी कोल्हापूर विभाग ९९.९२ टक्क्यांसह राज्यात आठव्या क्रमांकावर होता. फेब्रुवारी-मार्च दरम्यान बारावीची परीक्षा झाली. त्यासाठी कोल्हापूर विभागातून १ लाख ३१ हजार २९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३० हजार ८३५ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख २८ हजार ८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी ९८.५० टक्के इतका आहे. कोल्हापूर विभागात प्राविण्यासह प्रथम श्रेणीत ६३,६१४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ४४,६७१ द्वीतीय श्रेणीमध्ये १८०३९ विद्यार्थी आणि उत्तीर्ण श्रेणीमध्ये २५६० जणांनी यश मिळविले.राज्यात यंदाची कोकण विभागानेच प्रथम बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्याचा निकाल एकूण  ९६.९४ टक्के इतका लागला आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे.विभागानुसार लागलेले निकाल टक्केवारी...

पुणे: ९६.९६%नागपूर: ९७%औरंगाबाद: ९६.३३%मुंबई: ९६.९४%कोल्हापूर: ९८.५०%अमरावती: ९६.८१ %नाशिक: ९५.९०%लातूर: ९७.२७%कोकण: ९९.२७%

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल