शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक पाऊस, शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 18:56 IST

शहरात ठिकठिकाणी काही चौकात पाणी साचल्याने वाहनधारकांची कसरत

कोल्हापूर : गेले दोन दिवस वातावरणात बदल झाला आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. शहर आणि जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला. पावसाने शहरात ठिकठिकाणी काही चौकात पाणी साचले. पावसापासून बचावासाठी रेनकोट आणि छत्री घेऊन नागरिक घराबाहेर पडले. दिवसभर पाऊस आणि ऊन असे वातावरण राहिले. शेतकऱ्यांना सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.गुरुवारी रात्रीपर्यंत राजाराम बंधाऱ्यावर १३ फूट २ इंच पाणी पातळी झाली. तर सरासरी ८.३ मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणात २.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाळी वातावरणासह हलक्या सरी कोसळल्या. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शहरात सकाळपासून सुरु झाल्याने पावसाने नागरिकांची तारांबळ उडविली. सकाळी नऊनंतर पावसाने काही ठिकाणी जोर धरल्याने रेनकोट आणि छत्री घेऊनच नागरिक बाहेर पडले. दुपारनंतर मात्र पावसाने थोडी उघडीप दिली. सायंकाळी चारनंतर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सायंकाळनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला.गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ८.३ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात झाला असून, गगनबावडा, भुदरगडसह धरण क्षेत्रात चांगला पाऊस आहे. पाटगाव व कासारी धरण क्षेत्रात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

धरणातील पाणीसाठा असा (टीएमसीमध्ये)राधानगरी २.२९तुळशी १.३०वारणा १०. ९०दूधगंगा ३.७२कासारी ०.७८कडवी १.२३कुंभी ०.८६पाटगाव १.३७चिकोत्रा ०.५०चित्री ०.५१जंगमहट्टी ०.४४घटप्रभा १.०५जांबरे ०.३९आंबेआहोळ ०.८८कोदे लघु प्रकल्प ०.०४

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस