शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मडिलगे खुर्द येथे शॉर्टसर्किटने आग; प्रापंचिक साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 18:58 IST

या आगीमध्ये टी. व्ही. संच लाकडी,लोखंडी कपाटे, गादया, पलंग, मौल्यवान वस्तू,धान्य,कपडे घराचे संपूर्ण छप्पर जळून खाक झाले आहे.या आगीत हे कुटुंब उध्वस्त झाले आहे.या आगीत १६ लाख ७८हजारांचे नुकसान झाले आहे

गारगोटी- -मडिलगे खुर्द ता.भुदरगड येथील बाजीराव बच्चाराम करडे यांच्या राहत्या घरात शॉर्टसर्किटने पहाटे ३ वाजता आग लागून अंदाजे १६ लाख ७८ हजारांचे प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तलाठी एफ आय भटारे आणि ग्रामसेविका रुपाली पाटील,महावितरणचे शाखा अभियंता अमित कुदळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.शुक्रवारी पहाटे शॉर्टसर्किटने घराच्या माळ्यावरील भागात अचानक आग लागली.घरातील माळ्यावर फळी असल्याने त्यांना ही आग लवकर लक्षात आली नाही.माळ्यावरची फळी जळून उजेड दिसल्यावर घरातील माणसे आरडाओरडा करत बाहेर पळाले. त्यावेळी घरातील माणसे शेजापाजारी उठले आणि सर्वजण आग विझवन्यासाठी धावू लागले. काही तरुणांनी जळत्या घरात घुसून जनावरांची दावी कापून बाहेर काढलीत.पण तोपर्यंत अग्नीने उग्र रूप धारण केल्याने धान्य,कपडे वाचवता आले नाही.या आगीमध्ये टी. व्ही. संच लाकडी,लोखंडी कपाटे, गादया, पलंग, मौल्यवान वस्तू,धान्य,कपडे घराचे संपूर्ण छप्पर जळून खाक झाले आहे.या आगीत हे कुटुंब उध्वस्त झाले आहे.या आगीत १६ लाख ७८हजारांचे नुकसान झाले आहे नशिबाने सर्व माणसे तळमजल्यावर झोपल्याने जनावरे व माणसे सुखरूप बचावली. आग विजवन्यासाठी बिद्री कारखान्याचे अग्नीशामक दलाने आग विझवली. यावेळी सरपंच, पोलिसपाटील , ग्रामस्त, तरुण युवक मोठ्या संख्येने हजर होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFairजत्रा