शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

धक्कादायक ! सुट्टीवर आलेल्या जवानाने तनवडीत घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 22:55 IST

आत्महत्येचे कारण अस्पष्ट : गडहिंग्लज तालुक्यातील घटना

गडहिंग्लज : सुट्टीवर आलेल्या जवानाने जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.शिवानंद मल्लाप्पा आरबोळे ( वय २३,रा.तनवडी,ता.गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, शिवानंद हा दहावीनंतर सैन्य दलात भरती झाला होता.सध्या मेघालयमध्ये कार्यरत होता.बदली झाल्यामुळे तो सुट्टीवर गावी आला होता.सुट्टी संपल्यानंतर तो राजस्थान येथे कर्तव्यावर हजर होणार होता.       रविवारी (९) सकाळी आई, वडीलांच्या सोबत तो शेताला गेला होता. तिथेच जेवण करून अंघोळीसाठी दुपारी तो घरी आला होता.दरम्यान,घराच्या पाठीमागील जनावरांच्या गोठ्याचे दार आतून बंद करून गोठयातील वाशाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला. बराचवेळ तो बाहेर न आल्यामुळे आज्जीने आरडाओरडा केला.त्यामुळे नातेवाईक व आजूबाजूच्या लोकांनी येऊन पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.त्याच्या पश्चात आई- वडील,भाऊ,भावजय असा परिवार आहे.त्याचे जेष्ठ बंधू दर्शन हेही सैन्यातच असून तेही सुट्टीवर गावी आले आहेत.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

कुटुंबियांना धक्का!

शिवानंद हा अविवाहित होता. दोनाचे चार हात व्हावेत म्हणून त्याच्यासाठी मुली पाहणे सुरू होते.परंतु,त्यांने अचानकपणे अकालीच जगाचा निरोप घेतला.त्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान