शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Kolhapur: अकरा कोटी खर्चून उभारलेला शिरगावचा पूल पुराच्या पाण्याखाली, अधिकाऱ्यांचा दावा ठरला फोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:13 IST

..तर या मार्गावरून कोल्हापूर-राधानगरी-फोंडा अशी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली असती

बाजीराव फराकटेशिरगाव : राधानगरी तालुक्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भोगावती नदीला मोठा महापूर आला असून शिरगाव येथील नवीन पुलासाठी खर्च केलेले अकरा कोटी रुपये पाण्यात गेले असल्याचे या पुरामुळे दिसत आहे. आणखी पाच फुट उंची केली असती तर या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली असती.राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथे मोठ्या पुलाची गरज असल्याचे दैनिक लोकमत मधुन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. याची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलाला मंजुरी दिली होती. त्यानंतर भुमिपूजन होऊन बांधकाम सुरू झाले. तत्कालिन पालकमंत्री आमदार सतेज पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न केले. काम सुरू असताना या परिसरातील नागरिकांनी व प्रमुख नेत्यांनी पुलाच्या उंचीबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पुलांवर पाणी येणार नसल्याचे सांगितले. सध्या या नवीन पुलावर तीन चार फूट उंच पाणी आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा दावा फोल ठरला आहे. जर आणखी चार पाच फूट उंची वाढविली असती तर या मार्गावरून कोल्हापूर- राधानगरी - फोंडा अशी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली असती. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला. परंतु अधिकारी वर्गाच्या मनमानी पद्धतीने केलेल्या या कामामुळे मोठा पुल असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने अकरा कोटी रुपये खर्च केलेला पाण्यात गेला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरTrafficवाहतूक कोंडी