शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

यूपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील दोघा सुपुत्रांचे घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 19:45 IST

शाहुवाडीचे आशिष पाटील तर कागलचे स्वप्निल माने यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले.

कोल्हापूर : यूपीएससी फायनलचा निकाल आज, सोमवारी जाहीर झाला. यानिकालात देशात पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मा देशात पहिली आली आहे. तर, महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. कोल्हापुरातूनही दोघांनी या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. देशात यंदा यूपीएससीमध्ये एकूण ७४९ उमेदवार यशस्वी ठरले आहेत.शाहुवाडीचे आशिष पाटील तर कागलचे स्वप्निल माने यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले. आशिष यांनी ५६३ वी तर स्वप्नील माने यांनी ५७८ वी रँक मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.कागलमधील स्वप्नील माने याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्याने गारगोटी येथील आयसीआरई महाविद्यालयातून मेकॅनिकल विभागातून डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात बी टेक पूर्ण केले. बी टेक नंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. अन् त्याने देशात ५७८ वी रँक मिळवत यश संपादन केले.तर, शाहुवाडी तालुक्यातील साळशी येथील आशिषने हे यश दुसऱ्याच प्रयत्नात प्राप्त केले आहे. आशिषचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण झाले आहे. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय बांबवडे येथे पूर्ण झाले. पुढे पुण्यातच अकरावी व बारावी ते इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन मधून इंजिनिरिंग पूर्ण केले. यानंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. अन् त्याने देशात ५६३ वी रँक मिळवत यश संपादन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षा