शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पंचाहत्तर टक्के भागाला पाणीपुरवठा, पूर्ण क्षमतेने होणार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:40 IST

अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंद पडलेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होत असून, बुधवारी पंचाहत्तर टक्के भागाला पाणी मिळाले. आज, गुरुवारी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याने शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देपंचाहत्तर टक्के भागाला पाणीपुरवठाशुक्रवारपासून शहराचा पूर्ण क्षमतेने होणार पाणीपुरवठा

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंद पडलेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होत असून, बुधवारी पंचाहत्तर टक्के भागाला पाणी मिळाले. आज, गुरुवारी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याने शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.शहराचा खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्या १२ दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता बरीच सुधारणा झाली. बुधवारी बालिंगा, नागदेववाडी, कसबा बावडा उपसा केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होते. शिंगणापूर येथील पुईखडीचे दोन तसेच कसबा बावड्याचे दोन मोटरी सुरू होत्या. पुईखडीसाठीची आणखी एक मोटार बुधवारी रात्री साडेदहा वाजता जोडण्यात आली. उर्वरित मोटार ही आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत जोडली की १०० टक्के उपसा व जलशुद्धिकरण यंत्रणा कार्यान्वित होईल.शहरातील ए, बी, सी व डी भागांना तसेच कसबा बावडा ते कावळा नाका परिसरातील १८ प्रभागांना बुधवारी अपुरा व कमी दाबाने पाणी मिळाले. मात्र कावळा नाका टाकी व राजारामपुरी टाकीवर अवलंबून असलेल्या शिवाजी पार्क, राजारामपुरी सर्व गल्ल्या, रुईकर कॉलनी, भोसलेवाडी, कदमवाडी, शाहूपुरीचा काही भाग येथे पाणी मिळालेले नाही. उद्या, शुक्रवारी या भागास पाणी मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.यांत्रिकी विभागाचे उपअभियंता रामदास गायकवाड गेल्या १२ दिवसांपासून यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी झटत आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच ‘स्मॅक’च्या पदाधिकाऱ्यांनीही मोठी मदत केली. रेनबो इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे काशीनाथ शिंदे यांनीही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. विद्युत सल्लागार असलेल्या शिंदे यांची झालेली मदत मोठी असून त्यांच्याशिवाय पाणीपुरवठा इतक्या कमी कालावधीत सुरू होणे अशक्य होते, असे गायकवाड यांनी सांगितले.शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे अजूनही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कळंबा फिल्टर हाऊस येथून १७८, कसबा बावडा येथून ५३, तर राजारामपुरी येथून २८ असे २५९ टॅँकर पाणी पुरविण्यात आले. 

 

टॅग्स :WaterपाणीKolhapur Floodकोल्हापूर पूरMuncipal Corporationनगर पालिका