शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाच कारखान्यांची साखर जप्त करा; आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:05 IST

कोल्हापूर : कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील ‘वारणा’, ‘भोगावती’, ‘पंचगंगा’, तर सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली

कोल्हापूर : कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील ‘वारणा’, ‘भोगावती’, ‘पंचगंगा’, तर सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’साखर कारखान्यांची साखर जप्तकरण्याचे आदेश साखर आयुक्तांनी सोमवारी दिले.कारखान्यांचे हंगाम संपून महिना-दीड महिना झाला तरी अद्याप शेतकºयांना एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत. याबाबत अनेक वेळा ‘अंकुश’ संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे दाद मागितली तरीही कारखानदार हलत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारी आयुक्तांच्या दारात ठिय्या मांडला. त्याची दखल घेऊन कारवाईचे आदेश काढण्यात आले.ऊस बिले वेळेत न दिल्याचे प्रकरणअशी आहे थकबाकीमार्च २०१८ अखेर ‘वारणा’ कारखान्याकडून ११५ कोटी ९२ लाख रुपये, ‘भोगावती’कडे ५१.५ कोटी, ‘पंचगंगा’ (रेणुका शुगर्स) कडे ६२.५ कोटी, ‘माणगंगा’कडे ११ कोटी १९ लाख १५ हजार, तर ‘महाकाली’ कडे २३ कोटी ३ लाख ४२ हजार रुपये थकीत आहेत.च्कलम ३ (३ ए)नुसार त्यावर विहीत दराने देय होणारे व्याजासह कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समूजन उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅस, आदी उत्पादनांची विक्री करावी. आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वत:च्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पद्धतीद्वारे विक्री करून या रकमेतून ऊस पुरवठादारांना अदा करण्यात यावे, असे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने