शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

सूर्यग्रहण काळात अंबाबाईच्या उत्सवमूर्तीस संततधार जलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:18 IST

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात गुरुवारी झालेल्या सूर्यग्रहणामुळे देवीच्या नित्य पूजाक्रमामध्ये बदल करण्यात आला. यामध्ये ९.३0 वाजता होणारी आरती व अभिषेक वगळण्यात आले. या दरम्यान देवीच्या उत्सवमूर्तीस संततधार जलाभिषेक करण्यात आला.

ठळक मुद्देसूर्यग्रहण काळात अंबाबाईच्या उत्सवमूर्तीस संततधार जलाभिषेकअभिषेक, साडेनऊची आरती झाली नाही

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात गुरुवारी झालेल्या सूर्यग्रहणामुळे देवीच्या नित्य पूजाक्रमामध्ये बदल करण्यात आला. यामध्ये ९.३0 वाजता होणारी आरती व अभिषेक वगळण्यात आले. या दरम्यान देवीच्या उत्सवमूर्तीस संततधार जलाभिषेक करण्यात आला.गुरुवारी नऊ वर्षांनी आलेल्या सूर्यग्रहणाच्या कालावधीत देवीच्या नित्यपूजाक्रमात बदल करण्यात आला. यात नित्यनियमाप्रमाणे पहाटेची काकडा आरती झाली. त्यानंतर सकाळी ८ वाजून ०४ मिनिटांनी सुरू झालेल्या सूर्यग्रहण काळात उत्सवमूर्तीस संततधार जलाभिषेक व धार्मिक विधी करण्यात आला.

ग्रहण समाप्तीचा घाट १० वाजून ५९ मिनिटांनी झाला. त्यानंतर माध्यान्ह पूजेची घाट नेहमीप्रमाणे ११ वाजून ३० मिनिटांनी झाली. या कालावधीत स्थानिक राज्यासह परराज्यातील भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ नेहमीप्रमाणे घेतला. ग्रहणकाळात होणाऱ्या विधींबद्दल श्री करवीरनिवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मंदिर व्यवस्थापकांना पत्र दिले होते. त्यानुसार हे विधी पार पडले. 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर