शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, कोल्हापुरातील 'इतके' विद्यार्थी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 19:18 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दि. १२ ऑगस्ट रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक ...

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दि. १२ ऑगस्ट रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर केला. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी एकूण ८७०४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ५ डिसेंबरपर्यंत आहे.या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ३२७४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३१४५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १२९८ जण गैरहजर राहिले. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८७०४ जण अंतरिम निकालातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांच्या पात्रतेची टक्केवारी २९.१३, तर आठवीमधील विद्यार्थ्यांच्या पात्रतेची टक्केवारी २५.११ इतकी आहे. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षाStudentविद्यार्थी