शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ओखी वादळाचा परिणाम, कोल्हापुरात ढगाळ वातावरण..हलका पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:30 IST

केरळात आलेल्या ओखी वादळाचा परिणाम म्हणून कोल्हापुरातही ढगाळ वातावरण राहिले. सोमवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला. हे वातावरण आरोग्य बिघडवणारे असून जिल्ह्यांतील साखर उद्योगाच्या अडचणीत भर घालणारे आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस वातावरण आरोग्य बिघडवणारे

कोल्हापूर : केरळात आलेल्या ओखी वादळाचा परिणाम म्हणून कोल्हापुरातही ढगाळ वातावरण राहिले. सोमवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला. हे वातावरण आरोग्य बिघडवणारे असून जिल्ह्यांतील साखर उद्योगाच्या अडचणीत भर घालणारे आहे.

यंदाच्या हिवाळ्यात थंडी अशी सुरू होते तोपर्यंत वातावरणात बदल होतो आणि थंडी पळून जाते, असे दोनवेळा झाले आहे. गेल्या दोन दिवसांतही तसाच अनुभव पुन्हा आला. आता कुठे जरा थंडी जाणवू लागली होती तोपर्यंत रविवारपासूनच हवा दमट झाली. त्यामुळे थंडी गायब झाली. सोमवारी तर दिवसभर कुंद वातावरण राहिले. त्यामुळे निरूत्साह जाणवला.

सायंकाळी पाचच्या सुमारास हलका पाऊस झाला. या वातावरणामुळे ताप-थंडीसह अंगदुखीचा त्रास सुरू झाला. जिल्ह्यात सध्या साखर व गूळ हंगाम जोमात सुरू झाला आहे. या बदललेल्या वातावरणामुळे त्यात अडचणी निर्माण झाल्या. पाऊस झाल्यास कारखान्यांच्या तोडणी-ओढणी कार्यक्रमावर परिणाम होतो. त्याशिवाय उसाच्या उताऱ्यांतही घट होते.

गुळाच्या प्रतीवरही या वातावरणाचा परिणाम होतो. रब्बीच्या पिकांना थंडी पोषक असते. दमट वातावरण झाल्यास आंब्यासह अनेक फळपिकांची फूल गळून पडून पडतात. त्याचा उत्पादनांवर परिणाम होतो. पिकांतील किडीचे प्रमाण वाढते म्हणजे हे वातावरण लोकांना आणि पिकांनाही घातक असते. 

 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळRainपाऊस