शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आरक्षणावर मंत्री दीपक केसरकर स्पष्टच बोलले, म्हणाले...

By भीमगोंड देसाई | Updated: September 8, 2023 14:33 IST

आंदोलनास अनिष्ट वळण नको

कोल्हापूर : मराठा आणि धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. पण, आरक्षण देणे राज्याच्या हातात नाही. परिणामी या विषयात संयम बाळगण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्यावर धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी भंडारा ओतला. यासंंबंधी प्रश्न विचारल्यानंतर ते बोलत होते.मंत्री केसरकर म्हणाले, आरक्षण मागण्याची एक पध्दत आहे. त्यानुसार मागणी करावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये. संयम पाळावा. आरक्षण देण्याचे फारसे अधिकार राज्याला नाहीत. हा विषय घटनेशी संबंधीत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण ते टिकले नाही. आता पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धनगर समाजाला आरक्षण आहे. पण, त्यांना आरक्षण बदलून हवे आहे. या विषयात आंदोलन करताना संयम ठेवणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या विषयात राज्य सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करीत आहे.

शरद पवार - अजित पवार यांनी एकत्र यावेबीडमध्ये शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांची सभा मोठी झाली. कोल्हापुरातही असेच होईल. अजित पवार तरूण आहेत. यामुळे हा फरक पडत असेल. मी अनेक वर्षे शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणDeepak Kesarkarदीपक केसरकर