शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांना मिळेल आता संधी ; सीमेवरील शेतक-यांना दिलासा - : महिनाभर शेती होती बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:25 IST

सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकऱ्याला आपल्या शेतात जाता येत नव्हते.पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणा-या शेतक-याला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहेशेजारील जिल्ह्यात शेतीकामास जाणाऱ्या शेतकऱ्यांना परवाना

कोल्हापूर : शेजारील जिल्ह्यात सीमाभागात शेती असणाºया शेतक-यांना शेतीकामासाठी जाता येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने जिल्हा सीमेवर असणाºया शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यांत शेती असणाºया अनेक शेतक-यांना शेतीकामासाठी जाता येत नसल्याने अनेक शेतक-यांची अडचण झाली होती.

‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कायद्यामुळे दोन जिल्ह्यांच्या हद्दी सीलबंद झाल्या. अनेक शेतकरी एका जिल्ह्यात राहत असले तरीही त्यांची शेती शेजारील जिल्ह्यात होती. त्यामुळे शेतीकामात शेतक-यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. महिनाभर लॉकडाऊन सुरू राहिल्याने शेजारील जिल्ह्याचा एकमेकांशी संपूर्ण पूर्णपणे तुटला.

जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर मोठमोठे दगड, झाडे तोडून रस्ते अडविले होते. अनेक शेतकरी राहत असलेल्या ठिकाणी त्यांची जनावरे होती; पण शेजारील गावात असणारी शेती दुसºया जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने अनेक शेतकºयांची कुचंबना झाली होती. सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकºयाला आपल्या शेतात जाता येत नव्हते. पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणाºया शेतकºयाला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.गावसमितीची संमती आवश्यकज्या गावात शेती आहे, त्या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावकामगार तलाठी, पोलीसपाटील यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. परजिल्ह्यातून गावात येणाºयांवर लक्ष ठेवून त्यांची सविस्तर माहिती पोलीस खात्याला देण्याची जबाबदारी त्या कमिटीवर सोपविण्यात आली आहे. शेजारील जिल्ह्यात राहणा-या शेतकºयाची जमीन संबंधित गावात असल्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असते. त्यामुळे या गावसमितीची मान्यता घेऊन शेजारील गावाशेजारील दुसºया जिल्ह्याच्या गावातील शेतकºयाला शेतीकामासाठी येण्याची मुभा देण्यात आली आहे.अनेक जिल्ह्यांत पिके, धान्य चोरीलाजिल्हा लॉकडाऊन झाल्यामुळे परजिल्ह्यात शेती असणा-या शेतकºयाचा गेले महिनाभर शेतीशी संपर्क तुटला. याचदरम्यान, शेतात डोलणारी उभी पिके, पिकलेले धान्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या आता उघडकीस येऊ लागल्या आहेत. 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर