शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळेल आता संधी ; सीमेवरील शेतक-यांना दिलासा - : महिनाभर शेती होती बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:25 IST

सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकऱ्याला आपल्या शेतात जाता येत नव्हते.पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणा-या शेतक-याला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहेशेजारील जिल्ह्यात शेतीकामास जाणाऱ्या शेतकऱ्यांना परवाना

कोल्हापूर : शेजारील जिल्ह्यात सीमाभागात शेती असणाºया शेतक-यांना शेतीकामासाठी जाता येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने जिल्हा सीमेवर असणाºया शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यांत शेती असणाºया अनेक शेतक-यांना शेतीकामासाठी जाता येत नसल्याने अनेक शेतक-यांची अडचण झाली होती.

‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कायद्यामुळे दोन जिल्ह्यांच्या हद्दी सीलबंद झाल्या. अनेक शेतकरी एका जिल्ह्यात राहत असले तरीही त्यांची शेती शेजारील जिल्ह्यात होती. त्यामुळे शेतीकामात शेतक-यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. महिनाभर लॉकडाऊन सुरू राहिल्याने शेजारील जिल्ह्याचा एकमेकांशी संपूर्ण पूर्णपणे तुटला.

जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर मोठमोठे दगड, झाडे तोडून रस्ते अडविले होते. अनेक शेतकरी राहत असलेल्या ठिकाणी त्यांची जनावरे होती; पण शेजारील गावात असणारी शेती दुसºया जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने अनेक शेतकºयांची कुचंबना झाली होती. सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकºयाला आपल्या शेतात जाता येत नव्हते. पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणाºया शेतकºयाला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.गावसमितीची संमती आवश्यकज्या गावात शेती आहे, त्या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावकामगार तलाठी, पोलीसपाटील यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. परजिल्ह्यातून गावात येणाºयांवर लक्ष ठेवून त्यांची सविस्तर माहिती पोलीस खात्याला देण्याची जबाबदारी त्या कमिटीवर सोपविण्यात आली आहे. शेजारील जिल्ह्यात राहणा-या शेतकºयाची जमीन संबंधित गावात असल्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असते. त्यामुळे या गावसमितीची मान्यता घेऊन शेजारील गावाशेजारील दुसºया जिल्ह्याच्या गावातील शेतकºयाला शेतीकामासाठी येण्याची मुभा देण्यात आली आहे.अनेक जिल्ह्यांत पिके, धान्य चोरीलाजिल्हा लॉकडाऊन झाल्यामुळे परजिल्ह्यात शेती असणा-या शेतकºयाचा गेले महिनाभर शेतीशी संपर्क तुटला. याचदरम्यान, शेतात डोलणारी उभी पिके, पिकलेले धान्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या आता उघडकीस येऊ लागल्या आहेत. 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर