शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Kolhapur: मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याने घेतले रौद्ररूप; वर्षा पर्यटनाचा मोह टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 13:23 IST

राधानगरी धरणातून १००० क्युसेक विसर्ग सुरु

गौरव सांगावकर राधानगरी : गेली दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली असून धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे पर्यटकांनी वर्षा पर्यटनासाठी मोह टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रात १११ मी.मी पावसाची नोंद झाली असून. आजतागायत १३५५ मि. मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या राधानगरी धरणामध्ये पाणी पातळी ३२५.७४ तर पाणीसाठा-४८७५.१९ द.ल.घ.फू (४.८७ टी.एम.सी.) आहे. धरणातून १००० क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदीपात्रात सोडण्यात आला आहे. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होवून कोणत्याही क्षणी रस्ते बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असे आवाहन निसर्गप्रेमी तसेच प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धबधब्याचा प्रवाह मोठा असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसtourismपर्यटन