शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

राजू शेट्टींची १७ ऑक्टोबरपासून ‘आत्मक्लेश पदयात्रा’: २२ दिवस ५२२ किलोमीटर चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 12:23 IST

कारखान्यातून एकही साखरेचे पोते बाहेर पडू देणार नाही

कोल्हापूर : मागील गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला चारशे रुपये दिल्याशिवाय कारखान्यांची धुराडे पेटू देणार नाही, असा गर्भित इशारा देत साखर कारखान्यांना दिलेली मुदत संपली असून, आता कारखान्यातून एकही साखरेचे पोते बाहेर पडू देणार नाही. त्याचबरोबर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटरची आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहे. या यात्रेची सांगता ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपुरातील ऊस परिषदेने करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.शेट्टी म्हणाले, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून कारखानदारांना चारशे रुपये देण्यासाठी २ ऑक्टोबरची मुदत दिली होती. ती संपली असून, एकही कारखानदार बोलण्यास तयार नाही. गांधी जयंतीनिमित्त सोमवारी प्रत्येक कारखान्यावर जाऊन ढोलताशे वाजवून कारखानदारांना जागे करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३७ कारखान्यांवर १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘आत्मक्लेश’ पदयात्रा काढणार आहे.

२२ वी ऊस परिषद आणि २२ दिवस पदयात्रा‘स्वाभिमानी’ची यंदाची २२ वी ऊस परिषद आहे. त्यामुळे आत्मक्लेश पदयात्रेचे नियोजन २२ दिवस आणि ५२२ किलोमीटर केले आहे.

सीमाभागातील कारखानेही सुरू करू देणार नाहीया आंदोलनाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात असून, सीमाभागातील कारखानेही सुरू करू देणार नाही. त्याचाच भाग म्हणून ५ ऑक्टोबरला बेडकिहाळ येथे शेतकरी मेळावा, तर ९ ऑक्टोबरला कर्नाटक राज्य रयत संघटनेसोबत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने