शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

घरात घुसले पावसाचे पाणी, सात जणांना काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 23:32 IST

:ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे श्रीमान योगी कॉलनी,कळंबा रिंगरोड,नवीन वाशी नाका परिसर येथे पाण्याचा घरात शिरकाव झाला आहे. दरम्यान जगतापनगर येथील सात जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

ठळक मुद्दे,कळंबा रिंगरोड,नवीन वाशी नाका परिसर येथे पाण्याचा घरात शिरकाव . जगतपनगर येथील सात जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

कोल्हापूर :ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे श्रीमान योगी कॉलनी,कळंबा रिंगरोड,नवीन वाशी नाका परिसर येथे पाण्याचा घरात शिरकाव झाला आहे.

दरम्यान जगताप नगर येथील सात जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

कोल्हापूर मनपाचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दोन महिन्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला होता, पण कोणतेही उपाययोजना झालेली नाही.

शासन आणि नगरसेवक यांच्याकडून कोणतेही सहकार्य न मिळाल्यामुळे नागरिकाची प्रचंड गैरसोय होत असून,याचा तीव्र संताप उमटत आहे.द

दरम्यान जगत्तापनगर येथील सात जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

 

स्टेशन ऑफिसर दस्तगीर मुल्ला,विनायक लिमकर, रवी ठोंबरे, किरण पोवार या जवानांनी या मोहिमेत भाग घेतला.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर