शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंदू विरोधाच्या मुकाबल्यासाठी संतशक्तीने पाठबळ द्यावे, देवेंद्र फडणवीस यांनी केले आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 12:22 IST

सिद्धगिरी मठावर ‘संत समावेश’ कार्यक्रम

कोल्हापूर-गोकूळ शिरगाव : एकीकडे जगभरामध्ये भारत देश प्रगतीची शिखरे गाठत आहे. दुसरीकडे देशात सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे. हे पाहवत नसल्याने हिंदूविरोधी वातावरण तयार करण्याचे जागतिक षडयंत्र रचले जात आहे. लव्ह जिहादच्या पाठोपाठ व्होट जिहादचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आले आहे. त्यामुळेच या हिंदू विरोधाच्या मुकाबल्यासाठी संतशक्तीने पाठबळ द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.येथून जवळच असलेल्या कणेरी येथील सिद्धगिरी मठावर आयोजित ‘संत समावेश’ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी राज्यभरातून विविध संत, महंत आणि सांप्रदायिक प्रमुखांची उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, शिकागोच्या परिषदेत विवेकानंदांनी हिंदू संस्कृतीचे आदर्श रूप जगाला दाखवले. इतर धर्मावर आक्रमण न करणाऱ्या या हिंदू समाजावर मात्र आता अनेक बाजूंनी आक्रमणे होत आहेत. अशावेळी संतशक्तीने आपले विश्वरूप दाखवून सांस्कृतिक पुनरुत्थानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.गेल्या काही वर्षांमध्ये जाणीवपूर्वक संतांचा अवमान करण्याचे, बदनामीचे प्रकार सुरू आहेत. चुकीचे चित्रण केले जात आहे. जेव्हा धर्म कमजोर झाला तेव्हा आपण गुलामीत गेलो हा इतिहास आहे. त्यामुळे देव, देश आणि धर्माविषयी सर्वसामान्यांमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकण्याची जबाबदारी संतांनी घ्यावी.

यावेळी संकेश्वर येथील विद्यानृसिंह शंकराचार्य, संजय महाराज पाचपोर, कमलाकांताचार्य महाराज, माधव महाराज राठी, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले, खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, सत्यजित कदम, राहुल आवाडे, विश्वस्त उदय सावंत, विजय जाधव, माणिक पाटील चुयेकर, प्रताप कोंडेकर उपस्थित होते.

गांधी, पवारही मंदिरात जाऊ लागलेभारतात अनेक राजकीय नेते पूर्वीच्या काळात मंदिरात लपून छपून जात होते. परंतु, नरेंद्र मोदी जेव्हा मंदिरात जाऊन पूजा, अभिषेक करू लागले आणि त्याचे थेट प्रक्षेपण सुरू झाले तेव्हापासून पूर्वी मंदिरात न जाणारे राहुल गांधी, शरद पवारही मंदिरात जायला सुरुवात झाली. शरद पवार यांनी ५० वर्षांनी अध्यात्मिक आघाडीही सुरू केली. संतांच्या संघटित शक्तीचा हा परिणाम आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवार