शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

साडेतीन हजाराशिवाय कांडे तोडू देणार नाही - रघुनाथदादा पाटील कोल्हापुरातील ऊस परिषदेत इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 20:59 IST

आगामी हंगामात विना कपात प्रतिटन साडेतीन हजार रुपये पहिली उचल आणि साडेचार हजार रुपये अंतिम दर जाहीर केल्याशिवाय उसाच्या एका कांड्यालाही हात लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला

ठळक मुद्दे सरकार व कारखानदारांशी संगनमत करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवाल तर याद राखा राज्यकर्त्यांनी एफआरपी ८.५ टक्क्यांवरून १० टक्के केल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोल्हापूर : आगामी हंगामात विना कपात प्रतिटन साडेतीन हजार रुपये पहिली उचल आणि साडेचार हजार रुपये अंतिम दर जाहीर केल्याशिवाय उसाच्या एका कांड्यालाही हात लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. सरकार व कारखानदारांशी संगनमत करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवाल तर याद राखा, असेही त्यांनी संघटना नेत्यांना ठणकावून सांगितले.

शेतकरी संघटनेची ऊस परिषद बुधवारी शाहू स्मारक भवनात झाली, त्यावेळी पाटील यांनी राज्य व केंद्र सरकारसह शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर आरोपांची तोफ डागली. रघुनाथदादा पाटील म्हणाले, राज्यकर्त्यांनी एफआरपी ८.५ टक्क्यांवरून १० टक्के केल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.

यंदा साखरेचे उत्पादन जास्त असल्याचा कांगावा काही मंडळी करत आहेत; पण वस्तुस्थिती वेगळी असून अतिवृष्टीने उसाचे उत्पादन घटणार आहे. गेल्यावर्षी राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांबरोबर एफआरपी अधिक दोनशे रुपयांवर तडजोड केली; पण शेतकऱ्यांच्या हातात कशी-बशी एफआरपी पडली, उर्वरित दोनशे रुपये कोण देणारऱ्याचा जाब शेतकºयांनी राजू शेट्टींना विचारला पाहिजे. या हंगामातही ‘एफआरपी’चे तुकडे करण्याची भाषा सरकारधार्जिण शेतकरी संघटना करत आहेत. गुजरात व महाराष्टत साखरेचे भाव सारखेच, कायदे, धोरणे सारखीच असताना दरात फरक कसा? त्यामुळे कोणी काहीही वल्गना केल्या तरी विनाकपात प्रतिटन साडेतीन हजार पहिली उचल घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.जयसिंगपूरची ‘ऊस परिषद राष्टवादी’प्रणित

‘स्वाभिमानी’च्या निर्मितीमागे शरद पवार, विलासराव देशमुख होते, हे गेले अनेक वर्षे सांगत आलोय. येथून पाठीमागे जयंत पाटील हे शेट्टींना पडद्यामागे राहून मदत करायचे, आता उघड करणार एवढाच फरक आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ची जयसिंगपूरची ऊस परिषद ही राष्टवादी तर सदाभाऊ खोत यांची वारणानगरची परिषद भाजपप्रणित असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने