शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवर-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:05 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले.

ठळक मुद्देस्थायी समिती सभासांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास विलंबाबत सदस्यांची विचारणाजयंती नाल्याजवळील फुटलेल्या पाईपचे दुरुस्तीचे काय झाले, अशी विचारणा

कोल्हापूर : पंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले. तुटलेली पाईपलाईन जोडून पूर्ववत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास का विलंब लावला जात आहे, अशी विचारणाही सदस्यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप नेजदार होते.

पंचगंगा प्रदूषणाबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून प्रदूषणाची काय वस्तुस्थिती आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्राची तपासणी करताना महानगरपालिकेचे अधिकारी का उपस्थित नव्हते. जयंती नाल्याजवळील फुटलेल्या पाईपचे दुरुस्तीचे काय झाले, अशी विचारणा सभापती नेजदार, सत्यजित कदम यांच्याकडून करण्यात आली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रक्रिया केंद्राची तपासणी करताना महापालिकेस कोणतीही सूचना दिलेली नव्हती, असा खुलासा अधिकाºयांनी यावेळी केला. १३ सप्टेंबर रोजी सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटली. त्याच्या दुसºया दिवशी वालचंद कॉलेजकडून पाहणी केली. त्याच्या दुरुस्तीकरिता २८ लाखांची निविदा प्रसिद्ध केली. पहिली मुदतवाढ दिली असून पुढील आठवड्यात कामसुरू केले जाईल, असेही सांगण्यात आले.गाडीअड्ड्यातील ज्या लोकांना पर्यायी जागा दिली त्यांच्याव्यतिरिक्त सर्व जागा तीर्थक्षेत्र आराखडा अंतिम मंजुरीपूर्वी खाली करून घ्यावी, अशी सूचना दिलीप पोवार यांनी केली.१८० टन कचरा विल्हेवाटीचे काम प्रगतिपथावरकचरा टाकण्याची पर्यायी व्यवस्था काय केली. कोंडाळे भरून वाहतात. ‘झूम’वर कचरा टाकण्यास विरोध आहे. दोन दिवस गाड्या अडवल्या आहेत, अशी विचारणा दिलीप पोवार यांनी केली. त्यावर शहरातील१८० टन कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभे करण्याचे नियोजन आहे.यापैकी रविवारी ५ टनाचा बायोगॅस प्रकल्प सुरू होईल. आणखी तीन ठिकाणी ५ टनाचे प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. तसेच भाजी मार्केटचा जवळपास १० टन कचरा या बायोगॅस प्रकल्पामध्ये घेतल्यास ३० टन कचºयाच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार आहे. रोकेम कंपनीकडून १८० टन कचरा विल्हेवाटीचे काम प्रगतीपथावर आहे, असे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण