शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

Chandrakant Patil: आमदारांवरील लयलुटीपेक्षा पूरग्रस्तांचे पैसे द्या, चंद्रकांत पाटलांचे उपहासात्मक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 16:41 IST

आता १४ हजार कोटी रूपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. त्यातून काय करणार याची श्वेतपत्रिका काढा.

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारकडून केवळ आमदार टिकवण्यासाठी लयलूट सुरू आहे. आमदार देखील जास्तीचे पदरात पाडून घेत आहेत. त्याचबरोबर किमान पूरग्रस्तांचे तरी पैसे द्या असे उपहासात्मक आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. पूरग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत आज, बुधवारी भाजपच्यावतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘टाहो मोर्चा’ काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, हे डोळे, कान बंद केलेले सरकार आहे. राज्यात कोणत्याही प्रश्नावर टाहो मोर्चा काढावा लागतो. २०१९ ला महापूर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून मदत केली. अगदी घरातील चिखल काढून, दुर्गंधी घालवण्यापर्यंत काम झालं. मी स्वत पाण्यात असताना मदतीचा शासन आदेश काढायला लावला. तळमजलावाल्यांना, मग सर्वच मजल्यावरील नागरिकांना मदत केली. दुकानदारांना मदत केली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. जनावरांसाठी मदत केली.राजू शेट्टी यांनीही सांगितले की २०१९ च्या शासन आदेशानुसारच २०२१ च्या पूरग्रस्तांना मदत द्या. परंतू ते महाविकास आघाडी सरकारला जमले नाही. आता १४ हजार कोटी रूपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. त्यातून काय करणार याची श्वेतपत्रिका काढा. पूर आल्यानंतर स्वयंसेवी संस्थांनी काम करायचं आणि पालकमंत्री झोपायला रिकामे असं चालणार नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी