शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

‘वारणा’ची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वारणा साखर कारखान्याने संपलेल्या गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वारणा साखर कारखान्याने संपलेल्या गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. कारखान्याची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अशी मागणी जय शिवराय संघटनेने साखर आयुक्तांकडे केली आहे.

‘वारणा’ कारखाना प्रत्येक वर्षी वेगवेगळी कारणे सांगून शेतकऱ्यांना बिले देण्यास विलंब करतो. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना त्याच्या हातात ऊसाचे पैसे नाहीत. कारखान्याला ऊस पाठवून पाच महिने होत आले तरी अद्याप त्याची दमडीही मिळालेली नाही. दीड महिन्यापूर्वी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांचे पैसे आठ दिवसांत देण्याची ग्वाही कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. गेली चार-पाच वर्षांपासून कारखाना वेळेत बिले देत नसल्याने शासनाच्या पीक कर्ज व्याज माफीचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांची सर्व बिले व्याजासह जमा करावीत. अशी मागणी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा लॉकडाऊनचा विचार न करता कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सदाशिव कुलकर्णी, किरण पाटील, गब्बर पाटील, उत्तम पाटील, बंडा पाटील, निवास पाटील आदी उपस्थित होते.