छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले. ...
ऋतुजाच्या आई वडीलांनी या लग्नास प्रथम होकार दिला होता. मात्र, काही दिवसानंतर संशयित काहीच कामधंदा करीत नसल्याचे कारण सांगत लग्नास विरोध केला. याचा राग कैलासच्या मनात होता. ...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) देशातील कोट्यवधी लोकांचा आवडता शो आहे. सध्या या शोचा चौदावा सीझन सुरु आहे. प्रत्येक सीझन करोडपती कोण होणार, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात. त्यातही करोड रु ...