गेल्या चार दिवसांपासूनच तरूणाईने बुकिंग करण्यास सुरूवात केली होती. ...
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रश्र्नाच्या सोडवणुकीसाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. ...
गवे आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडण्याची काही कारणे आहेत. हा संघर्ष थांबवण्यासाठी उपाययोजनाची गरज आहे. ...
नऊ वर्षांनी अभ्यास गटाची स्थापना ...
कोल्हापूर : जगामधील अनेक देशांकडे प्रचंड पैसा आहे. परंतू कोरोनाची लस मोजक्या देशांना निर्माण करता आली. यामध्येही भारताने दर्जेदार ... ...
काही दिवसापुर्वीच हुपरी परिसरातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आज पुन्हा 'एनआयए'ची छापेमारी झाल्याने चर्चेंना उधान आले होते. ...
जोतिबा मुख्य रस्ता बंद केल्याने गाय मुख वळण मार्गावरुन सद्या वाहतूक सुरू आहे. ...
२६ सप्टेंबरपासून ही शिबिरे आणि कार्यक्रम सुरू होतील ...
‘सर्किट बेंच’साठीचा लढा तीव्र करणार : कोल्हापुरात खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत निर्धार ...
कौटुंबिक वादातून संपवले आयुष्य ...