पालकमंत्री केसरकर यांनी गेल्या आठवड्यात ‘मेन राजाराम’ प्रशालेची पाहणी केली. किती विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना कोणत्या सोयी, सुविधा आहेत, या सुविधा देताना जुनी हेरिटेज इमारत म्हणून काही अडचणी येतात का याचीही त्यांनी माहिती घेतली. ...
कोल्हापूरजवळ १० किलोमीटरवर एक संन्यासी जे ‘वेगळं विश्व’ उभं करू शकला आणि ते पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे येत आहेत हे त्यांचं यश आहे की महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे याचाही विचार करायला हवा. ...
चौकाची रंगरंगोटी, तिथे काही तरी वेगळे उभे करणे, तलावाभोवती पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हायमास्ट दिवे लावून त्याखाली बाकडी टाकणे म्हणजे पर्यटन विकास नव्हे ...
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या मोर्चा मोर्चात त सहभागी होण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना टोल माफ करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते ...
स्तुती कार्यक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या सैफ डीएसटी सीएफसी विभागामध्ये १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत अत्याधुनिक विश्लेषणात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे ...