श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र पौर्णिमेची यात्रा सोहळा एप्रिल महिन्यात संपन्न होत आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात,आंध्र प्रदेश आदी राज्यातून पाच ते सात लाखांहून अधिक भाविक डोंगरावर येतात. ...
Satyajit Kadam Kolhapur Breaking news: कदम हे शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजीराव कदम यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी यापूर्वी 2014 ला याच मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून दोन नंबरची मते घेतली आहेत. ...
बोरवडे-बिद्रीच्या त्रिवेणी रांगणा मावळ्यांनी ३ लाख रुपये स्वखर्चातून तयार केले १२०० किलो वजनाचे दोन तोफगाडे; २६ मार्चला जिल्हाधिका-यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा! ...
पक्ष निष्ठ कार्यावर आघात का होतोय ? पक्षाबरोबर एकनिष्ठ असणं हा गुन्हा आहे का..? असा सवाल करत त्यांनी आताच पक्षात आलेल्या नेतेमंडळीवर निशाणा साधला आहे. ...
शिर धडावेगळे करून नांगनूर येथील जुन्या बंधाऱ्यानजीक एका दगडाला तारेने बांधून तो हिरण्यकेशी नदीत फेकून दिले आणि नांगनूरच्या पश्चिमेला असणाऱ्या निलजी बंधाऱ्याजवळ नदीच्या पात्रात शीर फेकून देऊन खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ...
शासनाच्या वतीने काही संस्थांना कर्ज स्वरुपात रक्कम दिली जाते. या रकमा वेळेत परत करण्याची जबाबदारी संस्थांवर असते. मात्र आर्थिक अस्थिरतेमुळे गेली पाच-सहा वर्षे सहकारी संस्थांच्या आर्थिक परिस्थितीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसते. ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या करणारे ते दोघे कोण आहेत, हेच सरकारी तपास यंत्रणेला सांगता येत नसल्याने आरोप निश्चितीपूर्वी त्याचा विचार करावा, अशी बाजू संशयित आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी सुनावणीत मांडली. ...