छत्रपती शिवाजी महाराजांनी हा एकमेव किल्ला मशालीच्या उजेडात पाहिला आहे. ...
मानसिक विकारांचे प्रभावी निदान होणार ...
सर्वाधिक ग्रामपंचायती राधानगरी तालुक्यातील ६६ असल्याने तेथील स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणास लागल्या आहेत. ...
झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि भंगारचे साहित्य असल्यामुळे आग नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. ...
...यामुळे हजारांपासून लाखोपर्यंत गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले असून परतावा राहू देत, किमान केलेली गुंतवणूक तरी मिळेल की नाही? याच्या चिंतेने त्यांच्या जीवाला घोर लागला आहे. मुख्यत: राधानगरी- भुदरगड तालुक्यात या स्टोअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आ ...
अपघाताने एका चार वर्षीय बालकाचे सर्वस्वच हिरावून घेतले ...
ज्यांनी सुरुवातीला गुंतवणूक केली त्यांचे उखळ पांढरे झाले. नंतर गुंतवणूक केली ते मात्र चांगलेच अडकले ...
..तर शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. ...
शिवराय, महाराष्ट्राचा अवमान होताना सत्ताधारी गप्प, तर ईडीला घाबरून विरोधकही शांत. मात्र, कोल्हापूरची जनता शांत बसणार नाही. ...
पोलिसांनी कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार ...