संतांचे विचार आणि शिकवणुकीमुळेच आज देशात एकता आणि बंधुता टिकून आहे, पुढेही याच विचारावर वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ...
क्षेत्र आदमापूर येथे हजारो वारकर्यांच्या सहभागाने गावातील प्रमुख मार्गावरून टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ...
‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही. ...
आर्यनला शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील यांनी आजोबा रामचंद्र बुडकर यांच्या समोर अपमानास्पद भाषा वापरून तुला शाळेतून काढून टाकतो तू सोमवार पासून शाळेत येऊ नकोस असे बोलले. यामुळे निराश झालेल्या आर्यनने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...