महाराष्ट्र सरकारकडून ८६५ गावांना योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद करण्यात आला. पण शिंदे-फडणवीस सरकार येताच त्या पुन्हा सुरू केला. ...
साधूंच्या वेशातील चार व्यक्ती गावातील एका उमेदवाराचा पत्ता विचारत त्या घराच्या दिशेने गेले. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर ही गाडी गावाच्या बाहेर गेली. ...
१९८०च्या दशकात महाराष्ट्र खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे यांनीही सोने आणि प्लॅटिनम वर्गातील सहा मौल्यवान धातू असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले होते ...