राजर्षी शाहू महाराज यांनी १९१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व ताराराणी यांच्या रथोत्सवाचे आयोजन केले होते. छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी रथोत्सव होतो. मात्र, हे वर्षे शाहू स्मृतीशताब्दीचे असल्याने यावर्षीचे रथोत्सव हा लोकोत्सव व्हावा. ...
कोल्हापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो..च्या जयघोषात हजारो अनुयायांनी येथील बिंदू चौक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास रात्री बारा वाजता अभिवादन ... ...
एका देशात दोन देश तयार करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहता ठाकरे यांची मागणी योग्य आहे. कोणत्याही धर्मावर आक्रमण नको आणि कोणाचे लांगूनचालन नको हीच आमची भूमिका आहे. ...
महाराष्ट्र केसरी गदा पटकावणारा पृथ्वीराज हा कुंभी कारखान्याचा मानधनधारक मल्ल आहे. त्याने स्व. नरकेंची स्वप्नपूर्ती केली आहे. म्हणून पृथ्वीराजचा सत्कार व हत्तीवरून मिरवणूक अशा सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि.१५) केले आहे. ...
मतदानासाठी एक रात्र राहिली असताना मतदारसंघातल्या कुटुंबांना पक्षांकडून ठरावीक रक्कम पोहोच झाली, पंगतीच्या पंगती उठल्या. आचारसंहितेची पुरती वाट लागली तरी भरारी पथकाकडून एकावरही कारवाई झालेली नाही. ...
मंगळवार पेठ व शिवाजी पेठेत घडले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे आचारसंहितेची एेशीतैशी झाली. ...