आम्ही फायनान्सचे माणसे आहोत. तुमच्या गाडीचा हफ्ता राहिलेला आहे,’ असे म्हणून त्याला आरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली. तसेच जोर जबरदस्तीने विनय मगदूम याला स्थानबद्ध करून ठेवले. ...
पेपर सोडविण्यास एका तासाला १५ मिनिटे जादा वेळ परीक्षार्थींना दिला जाणार आहे. दि. १५ जुलैपर्यंत या परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. ...
शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांचे कार्य एवढे मोठे आहे की त्यांच्याबद्दलचे कोणतेही काम हाती घेतो तेव्हा ५० कोटी १०० कोटी असे निधीचे आकडे जाहीर करायचे नसतात. ...
गेल्या ३८ वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार, सामाजिक संघटनांच्या खंडपीठाच्या मागणीच्या लढ्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी बळ देण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी भेट घेतली. ...