पडळ (ता. पन्हाळा) येथील एका प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री आठनंतर पडळशेजारील डोंगरातून अत्यवस्थ असलेल्या या दोघांनाही शोधून रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.मुलगी अल्पवयीन असून ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे येत्या आठ तारखेपासून सुरू होणाºया किरणोत्सवापूर्वी पश्चिम महाराष्ट्र दे ...
कोल्हापूर : खरेदीचा बहाणा करून विविध राज्यांत मोठ्या नामवंत कंपन्यांच्या दुकानदारांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा प्रमुख संशयित अनिल तुळशीराम जोशी (रा. मालाड (पश्चिम), मुंबई) याने नामांकित हॉटेलमध्ये बोलावून फसवणूक करीत असल्याची कबुली कोल्हापूर स ...
ऊस दर नियंत्रण समिती पहिली उचल नव्हते ऊसाचा अंतिम दर ठरविते, याची माहिती माझ्यावर टीका करणाऱ्यानी घ्यावी. कायद्याची भुज राखणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षापुर्वी कोणत्या कायद्याने एफआरपीचे दोन तुकडे पाडले? असा सवाल करत अशी धमकी देऊन चळवळ मोडत नसते ...
खरेदी करण्याचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील प्रमुखास कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून नामांकित कंपन्यांची घड्याळे, कॅमेरे, मोबाईल असा सुमारे तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्द ...
कोल्हापूर-राधानगरी हा रस्ता पुढे दाजीपूरमार्गे कोकणला जोडणारा एक प्रमुख रस्ता आहे. तरीही गेल्या अनेक वर्षांत या रस्त्याचे रुंदीकरण किंवा रस्त्याच्या बाजूपट्ट्या वाढविण्याचे काम झाले नसल्याने दररोज हजारो वाहनांचा भार सोसणारा हा रस्ता अरुंद आणि गैरसोयी ...
राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी २३ आॅक्टोबर २०१७ रोजी शासनाने काढलेल्या आदेशाच्या परिपत्रकाची होळी केली. ...
कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतल्यास उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटू शकतो. कारखानदार व संघटना प्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यासाठी चर्चा सुरू करण्याची गरज आहे. आंदोलन चिघळल्यावर हे करण्यापेक्षा संवादाची प्रक्रिया सुरू होण ...