मुंबई / कोल्हापूर : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. ...
कोल्हापूर : शेतकºयांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी त्याच्या घामाची किंमत द्यावी लागेल. यासाठी केवळ सरकार पुरेसे पडणार नसून, सहकाराचा मंत्रच त्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. ...
कोल्हापूर/ मुंबई : कोल्हापूर, सातारा, लातूर, जालना, नांदेडसह सहा जिल्ह्यांच्या प्रादेशिक विकास आरखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मान्यता दिली. ...
इचलकरंजी : शहरातील आयजीएम दवाखान्याकडील ७० अधिकारी व कर्मचाºयांचे गेले सात महिने प्रलंबित असलेले वेतन लवकरच अदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. साधारणत: महिन्याभरात या सर्वांचे वेतन अदा केले जाईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.नगरपालिकेकडे सुरू असले ...
जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर राहिलेल्या तेरा कायम कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस के.एम.टी. प्रशासनाने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे गुरुवारी केली. ...
इंदुमती गणेश,कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाºया राज्य नाट्य स्पर्धेत पूर्वीप्रमाणे एका केंद्रावरून किमान दोन संघांची अंतिम फेरीसाठी निवड व्हावी, अशी मागणी हौशी नाट्यसंस्थांनी केली आहे. याशिवाय काळानुरूप स्पर्धेच्या निकषांमध्ये आवश्यक ...
कृषी सेवा विक्रेत्यांना दोषी धरून चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा बी-बियाणे, कीटकनाशक व खते व्यापारी संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याचबरोबर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ...
कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या गेली साडेतीन वर्षे रखडलेल्या कामांबाबत कोल्हापूर जिल्हा कृती समितीच्यावतीने प्रशासनाच्या निषेधार्थ या अर्धपुलावरच अर्धमुंडन आंदोलन केले तसेच शासनाला जाग येऊन हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कार् ...