लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धा ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजने (एनएसएस)च्या ८०० स्वयंसेवकांनी रविवारी सकाळी तीन तास श्रमदान करून रंकाळा तलाव परिसर चकाचक केला. य ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार) निवडणुकीत ‘देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विकास आघाडी’चे नेते माजी महापौर प्रल्हाद चव्हाण व बाळासाहेब कुंभार यांना पराभवाची चव चाखावी लागल ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरातील तालीम, मंडळांनी सामूहिक संस्कृती वाढीला बळ द्यावे. सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी केले.येथील श्री खंडोबा तालीम मंडळाच्या नूतन वास्तूच्या उद्घाट ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा जयघोष तसेच एक मराठा...लाख मराठा... ‘९ आॅगस्ट, मुंबई लक्ष्य’... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे... अशा घोषणांनी रविवारी शहर परिसर दणाणून ...
लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शासनाने दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिला साखर कारखाना उभारेल. राज्यात कारखान्यामध्ये होत असलेल्या काटामारीमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या गावात ग्रामपंचायत जागा उप ...
अशोक खाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककुंभोज : पेठवडगावच्या पूर्वेस अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या (मिणचे) सावर्डे गावात शेतीपूरक व्यवसायाबरोबरच कोणी उदरनिवार्हाचे साधन म्हणून तर कोणी अधिक अर्थार्जनासाठी व्यापारास प्राधान्य दिले. प्रामुख्याने इथल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आजरा तालुका क्रीडासंकुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू केले जाईल. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठकीचे आ ...
लोकमत न्यूज नेटवर्कपांगिरे : चिकोत्रा खोºयातील सुमारे ५२ गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी वरदायी ठरलेल्या चिकोत्रा धरणाच्या सर्व्हिस गेटलाच मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. तीन वर्षांपासू ...