कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्रुटी व उणिवा दूर करून शाळांना द्याव्या लागणाºया सोई-सुविधाच्या अनुषंगाने मंगळवारी महापौर हसिना फरास, प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे यांनी पदाधिकारी ...
कोल्हापूर : राज्यातील डोंगराळ भागाचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात होता; पण केंद्राकडून तो बंद झाल्याने डोंगरी भागाचा विकास थांबल्याचे निदर्शनास आणून देत हा निधी पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार सतेज ...
कोल्हापूर : गणेशोत्सवामध्ये ध्वनिप्रदूषण नियमाचा भंग करणाºया तरुण मंडळांवर कडक कारवाई करून जागेवर डॉल्बी जप्त करा, अशा सक्त सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी मंगळवारी अधिकाºयांना दिल्या. ...
कोल्हापूर : ‘भारतमाता की जय...’, ‘वंदे मातरम्,’, ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘आॅगस्ट क्रांतिदिन चिरायू होवो’ अशा घोषणा देत क्रांतिज्योत मिरवणुकीद्वारे कोल्हापूरकरांनी मंगळवारी हुतात्म्यांना अभिवादन केले. आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा क्रांती ...
कोल्हापूर : देवकर पाणंद-शुश्रूषानगर येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याच्याविरोधात परिस्थितिजन्य असे २२ भक्कम पुरावे सिद्ध झाले आहेत. चांदणे याने दर्शनचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून ...
कोल्हापूर : गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्यासाठी मंडळामध्ये प्रबोधन व जनजागृत्ती करा अशा सूचना मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केल्या.कोल्हापूर जिल्ह्यांत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाचा आहे. या पार्श्वभूमी ...
कोल्हापूर : येथील वारांगना सखींनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाºया कार्यकर्त्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने मंगळवारी रक्षाबंधन साजरा केले. या उपक्रमातून त्यांनी राखी पौर्णिमेला सामाजिक ऋणानुबंधाची झालर जोडली. ...
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून २४२२ आॅनलाईन अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. शेतकºयांनी विकास संस्थांच्या माध्यमातून सुमारे १० हजार आॅफलाईन अर्ज भरले असून, ९५० ‘नेटझीन’ मशीन कनेक्ट होत नसल्याने अर्ज भरण्याची गती मंदावली आ ...
कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक् ...
कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील एस. टी. वर्र्कशॉपमधील गेल्या अनेक वर्षांपासून जमा झालेले भंगार आणि कचºयाचा उठाव न झाल्याने दुर्गंधी, डास आणि कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले. याबाबत वारंवार तक्रार करूनही येथील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त ...