समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘कोल्हापूरच्या बिंदू चौकातून जर एखादा संदेश दिला तर तो संपूर्ण महाराष्ट्रात जातो,’ याची जाहीर कबुली अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याआधी अनेकदा दिली आहे. इथे टोलविरोधात आंदोलन सुरू झाले आणि त्य ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधूम संपूर्ण शहरात सुरू आहे. मंदिरे, विद्युत रोषणाईसह आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी खुल्या झाल्या असून, त्या पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सजीव व तांत्रिक देखावे, मंडपातील अंतर्गत सजावटी करण्यासाठी कार्यकर् ...
लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्ष कारकिर्दीत साखर कारखान्याची झालेली प्रगती बघा. अन् तत्कालीन अध्यक्षांच्या कारकिर्दीत कोटीच्या घरात तोट्यात गेलेल्या कारखान्याची त्यावेळची अवस्था बघा ...
लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गेली साडेचार महिने बहुचर्चित राहिलेला कोल्हापूर-सांगली महामार्ग हस्तांतरणाचा विषय आज, सोमवारी पालिकेच्या विशेष सभेत होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद दारू दुकाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : जिल्हा बँकेकडे जिल्ह्यातील सेवा संस्थांचे कोट्यवधी रुपये भागभांडवल अडकून पडले असून, गेली दहा वर्षे यावर एक रुपयाही लाभांश मिळालेला नाही. मागील सर्वसाधारण सभेत हाच मुद्दा पकडून सचालक मंडळाला धारेवर धरले असता पुढील वर्षी ...
कोल्हापूर : मटका, जुगारातील वीस अवैध धंदेवाईकांना शाहूपुरी पोलिसांनी जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार केले. ऐन गणेशोत्सवात ही कारवाई झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. येत्या दोन दिवसांत जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या ...
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघड-झाप राहिली. शहरात तर एक-दोनवेळेला आलेल्या पावसाच्या सरीवगळता पूर्णपणे उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पावसाची जोर कमी आल्याने राधानगरीसह इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. जिल्ह्यातील नऊ बंधारे प ...
कोल्हापूर : गणरायाच्या आगमनापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत नारळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यात मोदकाला नारळ, पुजनाला नारळ, नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण अशा नारळाच्या महत्वामुळे कोल्हापूरकरांना केवळ गणेशोत्सवाच्या काळात दररोज सव्वा लाखाहून अधिक नारळ ...
कोल्हापूर : ऐन गणेशोत्सवात कडधान्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तुरडाळ, हरभरा डाळीच्या दरात किलो मागे दहा रूपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना दरवाढीची झळ बसली आहे. नारळाबरोबरच खोबºयाच्या दरातही वाढ झाली असून भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर ...