कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस माजी संचालकांसह काही विद्यमान संचालकही बाहेरच्या कारखान्याला पाठवित आहेत. कारखाना टिकविण्याची जबाबदारी आजी-माजी सर्वच संचालकांवर असताना संचालकच ऊस बाहेर पाठवित असल्याने शेतकºय ...
भारतासारख्या खंडप्राय देशाची लोकशाही व्यवस्था निर्माण करण्यात अनेक अडचणी असताना आपण इथंपर्यंत प्रवास केला आहे. भारतात होणाºया निवडणुका आणि लोकांचा सहभाग तुलनेने चांगला आहे. त्याला गालबोट लागता कामा नये, याची काळजी आयोगाने अधिक घ्यायला हवी. त्यांची भू ...
गृहपाठ केला नाही म्हणून ३00 उठाबशा काढणारी विद्यार्थिनी विजया निवृत्ती चौगुले हिच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा झाल्याची माहिती भाजपच्या वैद्यकीय विभागाचे विजय जाधव यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार विजया चौगुले हिच्यावर मु ...
शालिनी स्टुडिओची जागा अन्य कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी वापरात न आणता या जागेवर केवळ स्टुडिओचेच आरक्षण ठेवण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभागात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चोरी होऊन कार्यालयातील फाईल्सचे अनेक गठ्ठे, रजिस्टर गायब झाली आहेत. कोणत्याही स्वरुपाची रोख रक्कम अथवा अन्य मौल्यवान वस्तू कार्यालयात नसताना चोरट्यांनी केवळ फाईल्सचे गठ्ठे, रजिस्टर चो ...
कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन् ...
अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधीच्या कायद्याचे विधेयक सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यासंबंधीचा वटहुकूम काढून पुढील अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करु अ ...
गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थीनी विजया निवृत्ती चौगुले हिची आज केईएम रुग्णालयात जाऊन शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी भेट घेतली. ...
नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची अनास्था, अधिकाऱ्यांची गैरहजेरी, कर्मचाऱ्यांच्या दांड्या अशा वातावरणात शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेचा ४५ व्या वर्धापनदिनाचा समारंभ केवळ औपचारिकता म्हणून पार पाडण्यात आला. कोणत्याही खास समारंभाचे नियोजन नाही की समाजातील चार प ...