निपाणी : चालकाचा ताबा सुटून कार झाडावर आदळून उलटली. या भीषण अपघातात दोन मुलींसह माता ठार, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे पुणे-बंगलोर महामार्गावरील निपाणीजवळील तवंदी घाटाच्या पायथ्याशी झाला. अपघातातील मृत व जखमी मुंबई येथील आह ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरपंचांची मानधनवाढ आणि सदस्यांना बैठकीसाठीचा भत्ता वाढविण्याच्या ६ सप्टेंबर २०१४ रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आदेश निघूनही साडेतीन वर्षे झाली तरी या निर्णयाची अंम ...
कोल्हापूर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचे काम मार्गी लागणार आहे. पुरातत्त्व खात्याच्या आक्षेपामुळे, या पर्यायी पुलाचे काम रखडले होते. मात्र पुरातत्त्व कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले ...
कोल्हापूर : सलग सुट्यांमुळे गेले आठवडाभर थांबलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम मंगळवारी पुन्हा राबविण्यात आली. दिवसभर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोहीम राबवून सुमारे ३३ केबिन, १६ साईन बोर्ड, ११ शेड व १० ठिकाणच्या छपºया काढल्या. दरम्यान, रंकाळा स्टँड चौकातील ...
सुधाकर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कवडणगे : कबड्डी खेळाची पंढरी म्हणून करवीर तालुक्यातील वडणगे गावची ओळख आहे. या माध्यमातून जयकिसान क्रीडा मंडळाने अनेक खेळाडू घडविलेत. राज्य व देश पातळीवरही ते चमकलेत. जसा खेळात दबदबा ठेवला तसाच दबदबा प्रशिक्षक म्हणून ...
कोल्हापूर : जिल्ह्यात उत्सुकता लागून राहिलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ च्या विजेत्यांची घोषणा आज, बुधवारी करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता येथील राजारामपुरीतील ताराराणी विद्यापीठाच्या डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात शानदार समारंभामध्ये या पुरस्कारा ...
मनुष्यकेंद्री विचारसरणी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. आज आपण ज्या विघटित स्वरूपात राहतो आहोत, त्यावेळी महर्षींचे हे विचारच आपल्याला नवी वाट दाखवतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी मंग ...
भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने करुन या घटनेचा निषेध करत आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांतर्फे बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. शहरातील बिंदू चौक येथे रास्ता रोको करुन टायर पेटव ...
तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करणारे पंजाब, कर्नाटकनंतरचे राज्य सरकार ठरले आहे. महाराष्ट्रातील पिकाखालील क्षेत्र, उपलब्ध सिंचन व्यवस्था पाहता मोफत वीज देणे सरकारला परवडणारे नाही, याची जाणीव येथील शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळे शेतीपं ...
सावंत कॉलनी, शिरोली पुलाची येथील शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांनी मंगळवारी तरुणास एक वर्षाची शिक्षा व २७ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपी किरण सुरेश डावरे (वय २४) असे त्याचे नाव आहे. ...