कोल्हापूर : लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणाºया राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. ...
कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘प्लॅन आॅफ अॅक्शन’ बनविलेला आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी २०१६-१७ मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेसाठी मंजूर असेलल्या सहा कोटींपैकी तीन कोटी म्हणजे अर्धाच निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा सर्व निधी ३ ...
कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांकडे डिसेंबर २०१७ अखेर ३३५ कोटी रुपये थकीत एफआरपी असून, संबंधित कारखान्यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सोमवारी केली. ...
कोल्हापूर विभागातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे विहीत वेळेत पैसे दिलेले नाहीत. त्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’, ‘केन अॅग्रो’ या कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमोर सुनावणी ...
गांधी मैदान-शिवाजी पेठ व कदमवाडी येथे मटका घेणाऱ्या दोघा एजंटांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित दस्तगीर नूरमहंमद कुडचे (वय ४६, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर), प्रकाश मारुती गोसावी (३९, रा. महालक्ष्मी नगर, कदमवाडी) अशी त्यांची नावे आहेत. ...
वाहनांना नियमबाह्य व अनियमित नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई केली. यावेळी १५० वाहनांवर कारवाई करून दहा हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धु ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवसापासून थंडीची तीव्रता थोडी वाढली आहे. कमीत कमी तापमानात घट झाली असून त्याचा परिणाम दिसत आहे. पहाटे दाट धुक्यासह अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्याने अंग गारठून जाते. गेले आठवड्यात जिल्हयात कडाक्याची थंडी जाणवत होती. मध्यंतरी दो ...
के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ (अ) संध्यामठ तरुण मंडळावर २-० अशी एकतर्फी मात केली. दोन्ही गोल ‘दिलबहार’च्या निखिल जाधवने केले. शाहू स्टेडियम येथे रविवारी दिलबहार (अ) व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. ...
गावगाड्यातील घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलत चालल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे गावात प्रत्येक गोष्टीत शिरलेले राजकारण आहे. हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे, अशी खंत साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी रविवारी येथे व्यक्त केली. ...