यड्राव : वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असते. कोणीतरी पकडेल या भीतीने वाहतुकीचा वेग वाढतो. त्याचबरोबर ओव्हरलोड वाळू असल्याने वेग नियंत्रित न झाल्याने एखादी घटना घडते अन् बेकायदेशीरपणा उघडकीस येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ...
कोल्हापूर : १ जानेवारी २००५ नंतर ज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आली आहे, अशा सर्वांचे प्रस्ताव आणि संंबंधित शाळांना कोणत्या आदेशाने अनुदान सुरू करण्यात आले, याची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ...
कोल्हापूर : गुन्हेगार जमातीचा शिक्का मारलेल्या बेरड (बेडर-नाईक) समाजाच्या मुक्ती आणि सुधारणांसाठी गेली ४५ वर्षे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि बेरडकार डॉ. भीमराव गस्ती (वय ७0) यांना गुरुवारी रात्री कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आ ...
दिव्यांग मुलांना आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वयम् उद्योग केंद्रात यंदा इको-फ्रेंडली गणेशमूर्तीतून ‘ट्री गणेशा’ साकारला जात आहे. संस्थेतर्फे प्रत्येक भक्ताला गणेशमूर्तीसोबत एका कुंडीत फळझाडांचे बी घालून देण् ...
कोल्हापूर : काळम्मावाडी प्रकल्पातील (दूधगंगा प्रकल्प) संकलन रजिस्टर दुरुस्तीच्या नावाखाली कुटुंबसंख्या वाढवून शेकडो एकर जमीन हडप केल्याप्रकरणाची अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी चौकशी सुरू केली आहे. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून या चौकशीसाठी ‘खा ...
जिल्ह्याचा पुुढील २० वर्षांच्या विकासाचा विचार करून प्रादेशिक आराखडा तयार केला आहे. १९७७ मध्ये तो तयार केला होता; पण त्यानंतर नवीन आराखडा १९९७ मध्ये साकारणे गरजेचे होते, तथापि तो रखडला. आता तो नव्याने साकारण्यास गेल्या तीन वर्षांत गती आली. २०३३ पर्यं ...
कोल्हापूर : गेले काही महिने जिल्हा परिषदेमध्ये अस्वस्थता असून, करवीर पंचायत समितीच्या बाळकृष्ण शंकर गुरव यांच्या आत्महत्येमुळं ही अस्वस्थता बाहेर आली. ही अस्वस्थता निर्माण का झाली आहे याचा विचार करून पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी या सर्वांनीच कामाच्या ...
शिरोली/कोल्हापूर : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) येथे आराम बस उलटल्याने झालेल्या अपघात चालकासह सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता झाला. ...
पेरणोली :पेरणोली (ता. आजरा) येथे गव्यांनी धुमाकूळ घालून भात रो लागण, ऊस, भुईमूगाचे नुकसान केले तर देवर्डेपैकी माद्याळ येथे हत्तीने धुमाकूळ घालून कुपनलिकेच्या विद्युतपेठीची मोडतोड करून भातरोप लागणीचे सुमारे ५० हजाराचे नुकसान केले. ...