पर्यावरण आणि आरोग्यासाठी सायकलिंग उपयुक्त असून घरोघरी सायकल असणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरात रविवारी व्यक्त केले. ...
क़ोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्यासाठी आज (रविवार) सकाळ पासून संथ गतीने मतदान सुरू आहे. दुपारी साडेबारा पर्यंत केवळ १६ टक्के मतदान झाले आहे. ...
दिवाळी आठ दिवसावर येऊन ठेपली असताना फराळासाठी लागणाºया साहित्याचे दर मात्र स्थिर आहेत. दरात फारशी चढउतार दिसत नसून साखर, सरकी तेलाचे दरातही तफावत नाही. संपुर्ण राज्यात परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने भाजीपाला व फळ मार्केटवर परिणाम झाला असून आवक कमा ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील शेतकºयांच्या याद्या तपासण्याच्या कामाचा जिल्ह्यातील लेखापरीक्षकांवर मोठा ताण आहे. यापूर्वीची कर्जमाफी वादग्रस्त बनली होती. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. त्यामुळे यावे ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकीकडे झाडू कामगारांना पाचशे, हजार रुपयांची वैद्यकीय बिले मंजूर करताना खालवर बघणाºया अधिकाºयांनी महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांची मात्र बोगस बिले मंजूर करून संगनमताने ७५ लाख ९६ हजारांची लूट केल्याचा आरोप ...
कणेरी (ता. करवीर) येथील दोन बालकांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सत्र न्यायाधिश ए. यु. कदम यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा शनिवारी सुनावली. ...
कोल्हापूर : या गळीत हंगामात उसाला पहिली उचल म्हणून ‘एफआरपी’पेक्षा ३०० रुपये जादा मिळावेत, अशी मागणी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...
कसबा बावडा : करवीर पंचायत समितीची नवीन इमारत होण्यासाठी तालुक्यातील आजी-माजी आमदारांनी एकत्र येऊन व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेऊन इमारतीचा प्रश्न सोडवावा ...