आंबा : विशाळगडला देवदर्शनास जात असताना आंब्याजवळील केर्ले गावच्या अपघाती वळणावर मोटारसायकल व डंपर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. बबलू जेम्स डेव्हीड (वय २८, रा. जयसिंगपूर, २री गल्ली) व संग्राम अर्जुन ...
कोल्हापूर : मन हे हृदयाच्या स्थानी असते. त्यामुळे साहित्य हे हृदयस्पर्शी असले पाहिजे. अशा चांगल्या साहित्यातून समाजाची उन्नती घडते, असे प्रतिपादन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांनी रविवारी केले.कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये महारा ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालक व सचिवांवर निश्चित केलेल्या जबाबदारी वसुलीचा प्रस्तावच जिल्हाधिकारी कार्यालयातून गहाळ झाला आहे. दीड वर्षांपूर्वी संबंधित संचालकांच्या मालमत्तांची विक्र ...
कोल्हापूर : धर्मस्थळ व कोल्हापूर यांचे ऋणानुबंध जुने असून, धर्मस्थळ ट्रस्टच्या माध्यमातून कर्नाटकात राबविलेल्या योजना महाराष्टÑातही राबविल्या जातील, अशी ग्वाही देत समाजोन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन सुरेंद्रजी हेगडे यांनी ...
कोल्हापूर : उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने रविवारी कोल्हापूरकर आरोग्यासाठी धावले. त्यांनी ‘प्रोमो रन’मध्ये सहभागी होऊन कोल्हापुरात १८ फेब्रुवारीला होणाºया महामॅरेथॉनसाठी ‘है तयार हम’ असल्याचे दाखवून दिले.‘रन फॉर युवरसेल्फ’ अशी साद देत ‘लोकमत’ने म ...
महाराष्ट्राचे महसूलमंत्री व सीमाप्रश्नाचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक तालुक्यातील तवग येथे मंदिर उद्घाटन कार्यक्रमावेळी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे. ...
कोल्हापूरचा टोलविरोधातील यशस्वी लढा हा विकृत भांडवलशाहीवरील मोठा विजय आहे असे मत विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी लिहलेल्या ‘कोल्हापूरचा टोललढा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. ...
कोल्हापूर - लोकमततर्फे कोल्हापूर महामँरेथाँन स्पर्धा १८ फेब्रुवारीला होत आहे. त्याच्या तयारीसाठी आज, रविवारी पहाटे कोल्हापूरात पोलिस ग्राउंडपासून प्रोमो ... ...
चांदोली धरणावरुन वसंतदादा विरुद्ध राजारामबापू वाद झाला नसता आणि प्रचंड पाणी अडविले असते तर ते दुष्काळी भागाला देण्यासाठी योजना अशा केल्या असत्या का? त्यांचा वाद धोरणांचा होता. आता पाणी अडले आहे. ते कमी असेल; पण अडलेले पाणी शेतापर्यंत घेऊन जाण्याचे यो ...