कोल्हापूर : केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी आजरा आणि भुदरगड तालुक्यातील पाच प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पाण्याचा एकही थेंब अडलेला नाही. २0-२0 वर्षे होऊनही, प्रकल्पांच्या खर्चात पाचपट वाढ होऊनही काही ना काही कारणाने या प्रकल्प ...
गारगोटी : ग्रामीण भागातील जनतेचा त्रास संपवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना अमलात आणत असून, त्यातील एक भाग म्हणून राज्यात सजांची व मंडल अधिकाºयांची कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. ...
कोल्हापूर : चिखली (ता. करवीर) येथील वन विभागाच्या रोपवाटिकेतील पाऊण कोटीच्या चंदनाची तस्करी करणाºया आंतरराज्य टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रोद्योगातील जॉब वर्कसाठी १८ टक्क्यांऐवजी पाच टक्केच जीएसटीची आकारणी केली जाईल, असे जीएसटी परिषदेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वस्त्रोद्योगातील जॉब वर्कबाबत येथे असलेला संभ्रम दूर झाला आह ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवाळे : पन्हाळा पूर्व तालुक्यातील बहुतांशी गावे शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेमध्ये बक्षिसास पात्र ठरली. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी तंट्याबद्दल होणारी धुसफूस, वाद, तंटे संपले म्हणून सुटकेचा नि:श्वा ...
तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा यंदा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे. ...
प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जमिनींच्या दाव्यांसंदर्भातील सुनावणीसाठी तयार केलेल्या ‘ई-डिस्निक’ प्रणालीला चांगले यश मिळाल्यानंतर आता जिल्ह्याच्या राष्टÑीय सूचना विज्ञान केंद्राने (एनआयसी) पुढचे पाऊल टाकत अर्धन्यायिक प्राधिकरण (ई-कॉझ ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धा ...