समाज को बदल डालो! या नावाचे दोन हिंदी चित्रपट येऊन गेले आहेत. समाजातील अनिष्ट चालीरीती आणि कुप्रथांवर भाष्य करीत समाजात बदल करणे किंवा काळानुरुप बदल स्वीकारणे कसे गरजेचे आहे यावर हे चित्रपट भाष्य करतात. यातील पहिला चित्रपट १९४७ चा, तर दुसरा १९७० साला ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शासकीय कर्मचाºयांबरोबर नगरपालिका कर्मचाºयांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी येथील जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाºयांनी केलेले काम बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. त्यामुळे नगरपालिका कार्यालय ...
लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रसिद्ध केलेल्या यादीत चार तालुक्यांतील कार्यक्षेत्रांतील २१८ गावांपैकी ३२ गावांमध्ये ५०० हून अधिक सभासद आहेत. त्या गावांना आत ...
कोल्हापूर : महात्मा गांधीजींच्या जीवनातील महत्वाच्या घटनांबाबत तसेच त्यांच्या विचारांवर वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणाºया आणि महादेवभाई देसाई या महात्मा गांधी यांच्या स्वीय सहायकांच्या जीवनावर आधारित महादेवभाई या नाटकाचे अभिवाचन प्रत्यय या नाट ...
इचलकरंजी : शासकीय कर्मचाºयांबरोबर नगरपालिका कर्मचाºयांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी येथील नगरपालिका कर्मचाºयांनी केलेले काम बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. त्यामुळे नगरपालिका कार्यालयात बुधवारी शुकशुकाट पसरला होता. ...
कोल्हापूर : राज्य सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत नव्याने विधेयक आणले असून त्याला विधानसभेत मान्यता देण्यात आली. या विधेयकामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होणार असून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ...
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार)च्या सन २००८-२०१२ या कालावधीत तत्कालीन संचालकांनी केलेल्या नुकसानीची ‘कलम ८८’ कारवाई सुरू झाली आहे. कलम ७२ (३) नुसार आरोपपत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू ...
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात सुरू केलेल्या ‘एक खिडकी’ योजनेला गणेश मंडळांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. गेली दोन दिवस याठिकाणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे दोनच पोलीस बसून होते. अन्य पोलीस ठाण्यासह महा ...
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ९ आॅगस्टच्या मराठा क्रांती महामोर्चासाठी हजारो मराठा बांधव कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सीमाभागांतून मंगळवारीच राजधानी मुंबईत मिळेल त्या वाहनाने दाखल झाले आहेत. ...