ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
कोल्हापूर : भाजप सरकार निवडणूकीत आश्वासनाचे गाजर दाखवून सत्तेवर आले, पण त्यांनी रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. कर्जमाफीमध्ये मखलाशी करून शेतकºयांना फसवले आहे, अशा सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा कॉ. अनिल चव्हाण यांनी दिला. शेत ...
लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : केनवडे (ता. कागल) येथे श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॉगरी या साखर कारखान्याच्या उभारणीचे भूमिपूजन आज, सोमवारी प. पू. काडसिद्धेश्वर महाराज व परमाधिकार राजीवजी महाराज या दोन महनीय व्यक्तींच्या हस्ते होत आहे. या माध्यमातून कागल ...
संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त म्हणून तमदलगे गावची ओळख आहे. गावातील रोपवाटिकेच्या माध्यमातून दर्जेदार रोपे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात यासह राज्यात पोहोचली आहेत. त्यामुळे तमदलगे रोपवाटिकेचे गाव ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वरुणराजाने गेले आठ-दहा दिवस दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकल्या असून, जिल्ह्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवरील भात, भुईमूग व नागलीची पिके करपू लागल्याने बळिराजा हवालद ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : केंद्रातील सरकार हे दलित अथवा मुस्लिमाविरोधी नसून ते त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. देशाचा विकास करायचा असेल तर गावचा विकास होणे गरजेचे आहे़. मोदी सरकारकडून देशाचा विकास करण्यासाठी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुर ...
लोकमत न्यूज नेटवर्ककसबा सांगाव : येत्या विधानसभेची निवडणूक लढवावीच असे आव्हान देतानाच मैदानातून पळ काढू नये, नाही तर लोक भ्याला म्हणतील, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी नाव न घेता पुणे म्हाडाचे अध्यक्ष, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांना लगावला. सु ...
एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारणानगर येथील कोट्यवधी रुपये चोरीप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या मैनुद्दीन मुल्ला याला अटक करण्यामध्ये ‘सीआयडी’ला अखेर यश आले. वारणेचे कोट्यवधींचे घबाड कोणाचे, चोरीच्या पैशांतील कोणी-कोणी ...
अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भविष्यात उपनगरवासीयांसह कळंबा ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळंबा तलावाची पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव भरून सांडव्यावरून वाहतो. स ...
लोकमत न्यूज नेटवर्कपांगिरे : आज, सोमवार दि. १४ पासून यांत्रिकी विभागामार्फत कामास सुरुवात करून येत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर काम करून चिकोत्रा धरणाच्या सर्व्हिस गेटला लागलेली गळती थांबविण्याचे आश्वासन पाटबंधारे खात्याचे पुणे विभागाचे कार्यकारी अभिय ...