कॉ गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत सरकारला आम्ही गप्प बसू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) दिला आहे. ...
मुरगूड : कोरेगाव भीमामध्ये घडलेली घटना शाहूराजांच्या विचारांची पायमल्ली करणारी होती. त्यामुळेच कागल तालुक्यात सर्व जातिधर्मांचे लोक एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्याचा मानस आपण व्यक्त केला. ...
ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज (मंगळवारी) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. अद्यापही त्यांचा तपास सुरूच आहे. ही तपास यंत्रणेची नामुष्की आहे. ...
कागल : कागल शहरात युगपुरुष छत्रपती शिवरायांची जयंती अभूतपूर्व स्वरूपात सोमवारी साजरी करण्यात आली. शहरातील प्रमुख दोन राजकीय गटांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ही जयंती साजरी केल्याने या सोहळ्याला अभूतपूर्व असे स्वरूप आले. दोन्ही बाजूंकडून उपस्थित असलेल ...
नामदेव पाटील ।पांगिरे : सुरुवातीपासून बहुचर्चित असलेला आणि भुदरगड व कागल या दोन तालुक्यांना वरदायी ठरणारा दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडलेला असून, उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकºयांतून होत आहे.महाराष्ट्र क ...
इचलकरंजी : वारणा नळ योजनेला होणारा विरोध पाहता कृष्णा नळ योजनेची दुरुस्ती आणि पंपाची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. म्हणून शासनाच्या साहाय्याने कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलण्याचा त्वरित प्रयत्न ...
कोल्हापूर महापालिका स्थायी समिती सभापती निवडीतील पराभवाने आम्ही खचणार नाही, पण पक्षाची झालेली पिछेहाट जिव्हारी लागल्याची खंत व्यक्त करत पक्षात राहून ज्यांनी गद्दारी केली, त्याची चौकशी पक्ष नेतृत्वाने करून योग्य निर्णय घ्यावा. असे आवाहन राष्ट्रवादी कॉ ...
पन्हाळगडावरुन सांगलीला शिवज्योत घेऊन जाणाऱ्या वाहनास नागाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची तसेच अपघातील जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबियांना शासनाच्यावतीने ५ लाखांची मदत जाहीर केली. ...